Friday 13 May 2011

06/10/2010

एक वीस-बावीस वर्षाची  तरुणी. तिचे एका तरुणावर प्रेम. हा तरुण कमी शिकलेला,  बेरोजगार. त्या मुलीचे वडील त्याला घरी बोलावतात. पण अपमान करून घालवतात. तो जातो.
त्यानंतर एक पावसाळी रात्र. ती मुलगी त्या रात्री पावसात नावेने नदी ओलांडून त्या मुलाकडे जाते. नावाडी मुलीच्या निरुपायाचा फायदा घेऊन तिच्याकडून अंगठी, चैन घेतो..मात्र तिला पैलतीरी पोचवतो.
ती मुलगी त्या मुलाकडे येते. मात्र..तो तिला नाकारतो आणि येथून निघून जा असे सांगतो.
त्याचवेळी तिथे एक दुसरा मुलगा उपस्थित होतो. तो तिला सांगतो, की त्याचे तिच्यावर खूप-खूप प्रेम आहे..मात्र ती दुस-याशीच प्रेम करत असल्याने आणि हे त्याला ठावूक असल्याने तो काही बोलला नव्हता. तेंव्हा आता तू माझ्याशी लग्न करशील का? असे तो दुसरा मुलगा विचारतो.
यावर ती मुलगी चटकन तयार होते. आणि ती मुलगी � [...]



No comments:

Post a Comment